माकड पकडा 600 रुपये मिळवा, शासनाची नवीन मोहीम..
राज्यात वाढत्या माकड–मानव संघर्षामुळे शेतातील पिकांचे नुकसान, घरांची तोडफोड आणि नागरिकांवर हल्ल्यांच्या घटनांनी मोठे स्वरूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उपद्रवी माकडांना मानवी पद्धतीने पकडून सुरक्षित जंगलात सोडण्याची मोहीम सुरू केली आहे. प्रशिक्षित माकड पकड पथकांना महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत यांच्या समन्वयाने काम करण्याची अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. तक्रार आल्यानंतर वनअधिकारी … Read more