सोयाबीनच्या दरात या ठिकाणी वाढ; मिळतोय काल पेक्षा जास्त दर..

आज सोयाबीनच्या दरात कालपेक्षा थोडी वाढ झालेली आहे. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, माजलगाव, चंद्रपूर, सिल्लोड, तुळजापूर, सोलापूर, नागपूर, हिंगोली, लासलगाव-निफाड, बारामती, उमरखेड, उमरखेड-डांकी, जिंतूर, नांदगाव, किनवट, घाटंजी, जिंतूर, वरूड-राजूरा, सिंदी(सेलू) या बाजारांत आजचा कमाल व सर्वसाधारण दर कालपेक्षा जास्त नोंदवला गेला. विशेषतः अकोला, यवतमाळ, चिखली, बाभुळगाव येथे दरात चांगली वाढ दिसली असून काही ठिकाणी दर ४७०० … Read more

गव्हाचे दुप्पट उत्पादन; फक्त ही ट्रिक वापरा..

गव्हाचं उत्पादन दुप्पट करायचंय? अनेक शेतकरी महागडी खते, जास्त पाणी किंवा नवीन बियाण्यांचे प्रयोग करून बघतात… पण तरीही अपेक्षित उत्पादन हाताशी येत नाही. मात्र या वेळी शेतकऱ्यांमध्ये एक खास ट्रिक जोरात चर्चेत आहे. ही ट्रिक इतकी सोपी आहे की जवळपास प्रत्येकजण आपल्या शेतात सहज वापरू शकतो—आणि आश्चर्य म्हणजे, यामुळे फुटवा वाढतो, पिकाची वाढ झपाट्याने होते … Read more

सोयाबीनचे भाव घसरले; पहा तुमच्या जिल्ह्यातील सध्याचा दर..

बहुतेक बाजारांमध्ये आज सोयाबीनच्या दरात घसरण झाली. लासलगाव-विंचूरमध्ये 72 रुपये, लासलगावमध्ये 59 रुपये, छत्रपती संभाजीनगरमध्ये 60 रुपये, माजलगावमध्ये 89 रुपये, तर नांदेडमध्ये 50 रुपयांची घट नोंदली गेली. सर्वात मोठी घसरण वाशीममध्ये 472 रुपये आणि जालना बाजारात 300 रुपयांपर्यंत झाली. एकूण बाजार चित्र पाहता, आजचा दिवस सोयाबीनसाठी घसरणीकडे झुकलेला दिसला. सध्याचे सोयाबीन भाव लासलगाव – विंचूर … Read more

कांद्याच्या दरात 500 रुपयांची वाढ; पहा आज कुठे दर वाढले? कुठे घसरले?

कालपेक्षा आज अनेक बाजारात कांद्याच्या भावांनी जोरदार उसळी घेतली आहे. काही ठिकाणी दरात तब्बल 300 ते 500 रुपयांची वाढ तर काही ठिकाणी दर कोसळल्यामुळे शेतकरी चक्रावले आहेत. नेमकं कुठे काय बदल झालं? कोणत्या बाजारात लाल कांदा झळकला आणि कुठे उन्हाळी कांद्याने अचानक जोरदार उडी घेतली? आज कांद्याच्या दरात वाढ मुख्यतः काही निवडक बाजारांत ठळकपणे दिसून … Read more

लाडक्या बहिणींनो! पुन्हा eKYC करा.. नवीन आँप्शन आले..

लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो महिलांसाठी राज्य सरकारकडून मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. eKYC करताना चुकून चुकीची माहिती भरली गेली असेल किंवा प्रक्रिया अपूर्ण राहिली असेल, तर आता ती सुधारण्याची एकदाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अविवाहित, विधवा, घटस्फोटीत महिला किंवा ज्यांच्या पती/वडिलांचे निधन झाले आहे—अशा सर्व लाभार्थ्यांना आता ३१ डिसेंबर … Read more

लाडक्या बहिणींना धक्का!  ‘या‘ जिल्ह्यात तब्बल ३० हजार महिलांचे अर्ज रद्द..

लाडकी बहीण योजनेवर राज्यभरात चर्चेचा भडका उडाला असतानाच एक मोठी माहिती समोर आली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांचे ई-केवायसी व क्रॉस व्हेरिफिकेशन वेगात सुरू असून तपासणीत अनेक अनियमितता उघडकीस येत आहेत. त्यातच बुलढाणा जिल्ह्यात तब्बल ३० हजार महिलांचे अर्ज रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. बुलढाण्यात मोठी कारवाई – ३०,००० हून अधिक महिलांचा लाभ बंद बुलढाणा … Read more

हरभऱ्याला लागतील फुलेच फुले.. हरभरा दुसरी फवारणी

Harbara Dusri Phavarani : हरभरा पिकाला साधारण 35 ते 40 दिवस पूर्ण झाले की, बहुतेक ठिकाणी फुलधारणा अवस्था सुरू होते. या टप्प्यात घेतली जाणारी दुसरी फवारणी अत्यंत महत्त्वाची आहे. योग्य औषधांची निवड आणि अचूक प्रमाणात फवारणी केल्यास हरभरा पिकाला मजबुती मिळते, फुलधारणा वाढते आणि रोग-किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात टाळता येतो. फुलधारणा अवस्था म्हणजे काय? या … Read more

सोयाबीन 5800 वर.. सोयाबीन भाव वाढले, पहा तुमच्या जिल्ह्यातील भाव..

सोयाबीन शेतकऱ्यांसाठी आज मोठी खुशखबर! बाजारात भावांनी अचानक जोरदार उसळी घेतली असून काही ठिकाणी दर ५८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पण नेमक्या कोणत्या बाजार समितीत हा जबरदस्त भाव मिळाला? तुमच्या जिल्ह्यात सध्या काय भाव मिळतोय? चला जाणून घेऊया.. आजचे सोयाबीन बाजार भाव छत्रपती संभाजीनगर :दि. 10 डिसेंबर 2025 (बुधवार)शेतमाल – सोयाबीनआवक  – 48 क्विंटलजात – —-कमीत … Read more

कांदा निर्यातीनंतर दरात मोठा बदल; पहा सर्व कांदा बाजार भाव..!

Kanda bazar bhav : कांदा निर्यातीला मंजुरी मिळाल्यापासून बाजारात काही वेगळेच वातावरण आहे. शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक सगळ्यांच्याच नजरा आता एका गोष्टीवर खिळल्या आहेत, ते म्हणजे आजचा नवीन भाव किती जाणार? काही बाजारांमध्ये दरात बदल होताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी अजूनही स्थिरतेचा खेळ सुरू आहे. चला जाणून घेऊया कांदा निर्यातीनंतर कांदा दरात किती बदल … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा… ४८२ कोटींची अतिवृष्टी मदत मंजूर; पहा तुमच्या जिल्ह्याला किती?

जून–ऑक्टोबर अतिवृष्टी आणि अवकाळी नुकसानभरपाई मंजूर; राज्य सरकारचा जीआर जाहीर Ativrushti nuksan bharpai : राज्यात जून ते ऑक्टोबर 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी, पुरपरिस्थिती आणि अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकसानग्रस्त 4 लाख 6 हजार 430 हेक्टर क्षेत्रासाठी तब्बल 482 कोटी 10 लाख 69 हजार रुपयांच्या मदतवाटपाला मंजुरी दिली … Read more

Join WhatsApp Group